मोबाईल टॉवर ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मोबाईल फोनचे तंत्रज्ञान आल्यापासून चर्चा होत असली तरी त्याचे उत्तर अद्याप हाती आलेले नाही. मोबाईल लहरीमधून येणार्या लहरी आरोग्याला घातक असतात. मोबाईलच्या टॉवरद्वारे मानव आणि प्राण्यांवर दुष्परिणाम होत आहेत. चिमण्या, कावळे यांची संख्या कमी झाली आहे. टॉवरमधून उत्सर्जित होणारी उष्णता ही आरोग्यासाठी घातक आहे. 200 मीटरपर्यंत राहणार्या डोकेदुखी, हृदयरोगाची समस्या, अस्वस्थता अशा अनेक त्रासांचा धोका असतो. पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे प्रदूषण वाढले आहे. केंद्राच्या समितीने दवाखाने, मैदाने, शिक्षणसंस्था व अन्य गर्दीच्या ठिकाणावर मोबाईल टॉवर लावण्याबाबत निर्बंध घालण्याची शिफारस केली. नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी पावले उचलणे ही काळाची गरज आहे म्हणून आम्ही सगळे आमच्या परीने प्रयत्न करत आहेत.
No comments:
Post a Comment